भारतातील भुताटकीची  ठिकाणे
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील भुताटकीची ठिकाणे : दिल्ली केंट

तसे तर तुम्ही थोरा मोठ्यांकडून भुतांच्या बाबतीत खूप ऐकले असेल. परंतु खरेच भारतात काही अशी ठिकाणे आहेत जी तिथे घडणाऱ्या अघोरी अशुभ घटनांसाठी ओळखण्यात येतात

भानगड चा किल्ला   ठाण्याची वृदांवन सोसायटी

https://i.ytimg.com/vi/683Tjsmx-H0/hqdefault.jpg

भारताची राजधानी देखील भुतांच्या प्रभावातून सुटलेली नाही. दिल्लीचा दिल्ली केंट भाग हिरव्या गार वनाने घेरलेला आहे. असे म्हणतात की इथे रात्रीच्या वेळी एक पांढऱ्या कपड्यांतील मुलगी लोकांकडे लिफ्ट मागते. जे लिफ्ट देतात त्यांच्याबरोबर काहीतरी अघटित घडते. दिल्ली केंट च्या या भागातील रात्री प्रवास करणाऱ्या वाहनांकडून ही पांढऱ्या साडीतील महिला लिफ्ट मागते.
जर कोणी तिला लिफ्ट दिली नाही तर ती वाहनाच्या वेगाने त्यांचा पाठलाग करते. लोकांनी सांगितले आहे की त्यांनी पाहिले की ती त्यांच्या कार पेक्षा देखील अधिक वेगाने त्यांच्या पुढे निघून जाते, जी गोष्ट अतिशय भयावह आहे. ही घटना एकट्याने प्रवास करणाऱ्या लोकांसोबत जास्त घडते असे दिसून आले आहे.

. . .