भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील सर्वात बुद्धिमान अपराधी : सुरेश राम आणि राम गणेशन

भारताच्या कायदे व्यवस्थेच्या कमतरतेचा फायदा घेऊन बऱ्याच लोकांनी याचा गैरवापर केला आहे. तुम्हाला अशाच अपराध्यानबद्द्ल आम्ही सांगणार आहोत.

पोस्ट ऑफिस मधील पैसे  




डलास मधल्या एका कंपनीने शिक्षा घोटाळ्याच कारस्थान उघडकीस आणलं. किती तरी लोकांनी एक करोड रुपये निवेश करुन या कंपनीच्या शाखा उघडल्या होत्या. या कंपनीच्या सोबत उघडलेली कंपनी एम सी एस सोफ्टवेर सर्विसेस रात्रभरात बंद झाली आणि आर बी आय ला सुरेश राम आणि राम गणेशन यांनी ४०० करोड रुपयांचा चुना लावला. काही लोकांनी आत्महत्या केली आणि काही अजूनही केस लढत आहेत. आणि ते दोघेही अमेरिकेत जाऊन सन्मानाने जगत आहेत. हा घोटाळा त्याच वेळी समोर आला ज्या वेळी तेलगीचा घोटाळा समोर आला त्यामुळे याला कुणी जास्त महत्व दिल नाही.              

. . .