भारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल !
passionforwriting Updated: 15 April 2021 07:30 IST

भारतातील १२ धोकादायक ठिकाणे -वाचून हादरून जाल ! : कैलास मान सरोवर यात्रा

आपला देश म्हणजे काही फक्त रंग, संगीत आणि संस्कृती यांचा संगम नाही. जगातील प्रत्येक देशाप्रमाणे इथेही काही अशी ठिकाणं, काही अशा जागा आहेत, जिथे जाणे हे अतिशय धोकादायक ठरू शकते. आता माहिती घेऊ अशाच १२ धोकादायक जागांबद्दल...

द्रास - जम्मू आणि काश्मीर  



विचार करा, एक अशी यात्रा जिथे तुम्हाला तब्बल १८००० फुटांची चढाई पार करायची आहे. एकदा का तुम्ही ही उंची गाठलीत की तुम्ही कैलास पर्वताला त्याच्या सर्व सौंदर्य विशेषांसकट पाहू शकता. पण जर तुम्ही नवखे असाल, तर इथे जाणे तुमच्यासाठी नक्कीच धोकादायक ठरू शकेल. इतक्या उंचीवर होणारे त्रास, जीवाची अस्वस्थता, आणि धुरकट दिसणे या इथे असलेल्या अडचणींपैकी काही होत.

तुम्हाला सावध करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. वरील ठिकाणांवर तेव्हाच जा जर तुमच्या जवळ वाघाचे काळीज असेल.

. . .